विद्या जोशी द्वारे सप्टेंबर अपडेट

नमस्कार मंडळी,मेघ दाटले कोठून नकळे मनभर आल्या धाराउत्कट ओल्या आठवणींचा झरे अनावर पारादिन जे गेले, त्यांचे झाले गहनगूढ आभाळबगळे होऊन झुलू लागली शुभ्र क्षणांची माळ.. हा लेख लिहायला घेतला आणि बाहेर सुरू असलेल्या पाऊसधारा गेल्या काही महिन्यातल्या अनेक आठवणी घेऊन आल्या आहेत.बघता बघता अर्ध वर्ष उलटून गेलं. कोविडच्या विळख्यातूनही जग हळूहळू...